22 मार्च 1982 रोजी
"मी...अण्णासाहेब पाटील लाखो मराठा बांधवांच्या साक्षीने शपथ घेतो की,"
23 मार्च 1982 रोजी सकाळी या मराठयांच्या क्रांतीसुर्याने आपला शब्द खरा करून दाखवला... त्यांनी आपल्या राहत्या घरी आमदार असताना फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वतःच्या मेंदूत रिव्हॉल्वर ने गोळी झाडून घेतली... कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नंतरही अजुन मराठा समाजाला न्याय मिळाला नाही....
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हीच खरी कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांना श्रद्धांजली असेल ......